Monday, December 31, 2018

क्रांतीकारी सेवालाल महाराज जी के कार्य और उनके विचार-*

*क्रांतीकारी  सेवालाल महाराज जी के कार्य और उनके विचार-*


*क्रांतीकारी सेवालाल* महाराज ये विषयेपर  निबंध लक्तूवणा  आकलन, आवलोकन आणि सिंहावलोकन वेणो खूप गर्जेर छ. क्रांती, क्रांतीकारी, सेवा, आणि सेवालाल ये सब्देर फोड करनू  गर्जेर छ.  क्रांती मंजे योग्य परिवर्तन, नवीन बदल जे समाजेन तारेवाळो, प्रगतीपर  लेजायवाळो विचारधारा ये विज्ञानवादी, परिवर्तनवादी, समाजभिमुक विचारेर पेरणी, करेवाळो क्रांतिकारी सेवा मंजे दुसरेन मदत करेवाळो गोरगरीबेन सुखेर वाट दकाळेवाळो सामाजिक, धार्मिक,राजकीय, तत्ववादी, व्यवसायिक, ज्ञानवर्धक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक क्रांतीकारी सेवालाल महाराज छ.



क्रांतिकारी सेवालाल महाराजेर जन्म *१५ फेब्रुवारी १७३९* वर्षेम डोडी तांडेम तालुका गुत्तीबेलारी जिल्हा अनंतपूर, आंध्रप्रदेशम हुयो. याडी धरमणीर उदेरम भीमानायक रामजीनायक (राठोड) रामावत कुळेंम जन्म हुयो.

*कुटुंबेर ओळख :*
क्रांतिकारी सेवालाल बापूसोबत  तीन भायी, हापानायक, बदूनायक, पुरानायक, विशवाशु स्वयंपाकी घेरीवाळो, प्रिय भतीजो जेताभाया रामावत (राठोड), तोळाराम नामेरो घोडो, ऐक सांड गराश्या अन ऐक इमानदार कुत्री लाडकी सोबत रेतीती.


*2.सेवाभायार नाळी-नाळी नाम  :*

सेवाभायार नाळी नाळी नाम छ. क्रांतीकारी, क्रांतीवीर, क्रांतिसिंह, तोडावाळो, धोळो घोडेवाळो, मोतीवाळो, गादिवाळो अन पोरीयातारा असे नामेती गोर बंजारा सेवाभायान भजच.

*3.क्रांतिर स्वरूप :*

क्रांतिकारी सेवालाल महाजेर क्रांतिर स्वरूप निराळो अन समाजहितेर छ. समाजिक क्रांती, धार्मिक क्रांती, व्यावसायिक क्रांती, ज्ञानवर्धक अन ऐतीहासिक क्रांतीरो झरा छ.



*4.क्रांतिर लडाईर शुरुवात :*

मालवा देशेमाईति १७५७ सालेम सेवाभाया सुराखंडेन जारोतो जना गराश्या सांड आडो बेसन संकेत दिनो तो की आंग धोको छ. सेवाभायार सोबत ३७५५ गावडी, गराश्या सांड तोळाराम घोडो, ऐक हुश्यार  सेनापती माटी नाथा वडतीया, हापानायक, बदूनायक बी वेतो. मालवा देशेम व्यापार किदे. १७६० सालेम सेवाभाया पेलीवणा हातेम तलवार लीदो.सुराखंडेर राजा गुलाबखान, नवाबखान सेवाभाया कनेती कर मांगरोतो, कर – महसूल दो, नइ  तो हमार राज्येमाईती जीवते जायदानी. नई तो लढाई रमो हमाती, असो निर्देश दिनेते.वो वेळेस चतुर सेनापती नाथा वडतिया सेवाभायान हातेम तलवार लेन लगाडो. लढाई जीत लीदे. सेवाभायाकन भमिया राजारो सेनापती सेवाभायान राज माफी मांगो, बापू गुलाबखानेन माफ करदिनो अन वेर जीत लीदो .

*6.सामाजिक क्रांति :*

बापू सेवालालेन मालम वेतो  की, मानवता इज खरो धर्म छ. मानवतावादेर खरो समर्थक क्रांतीकारी सेवालाल छ. मानवतावादेर खरो समाजेम, परतेक  तान्डेम नायक कारभारी, हसाबी, नसाबी वेते. सेनज न्याय मळेन चाय करण बापू केताणीन चलोगो छ .



*“गोर गरीबेन दांडन खाये*

*सात पिढी नरकेम जाये*

        *वोर वंसेपर कोई कोणी रिये”*



वो काळेंम राज्यव्यवस्था बरोबर वेति कोणी उ सुसंगत कोणी वेती रोजगार मळायेसारू, व्यवसाय करेसारू गोरूर्रो ज्ञान कमी वेरोतो, काहीसेक गोर बंजारा चोरी अन गुन्हो करतेते.



बापू सेवालाल समझान केतोतो कष्ट करो, मेहनत करो हाम कमान  खायेवाळ गोर छा. जे खराब करणी करच वोन अतज भरणु लागच. सेवादास महाराज गोरून केगोच.



*“करिये  चोरी खाये कोरी*

*हातेम आये हाथकडी*

*पगेमाई पडिये बेडी*

*डोरी डोरी हिंडीये”*



ऐक विशेष वात मंजे सेवा भायार भतीजो जेताभाया ये राजपुत्रेर वाया येक गरीब घरेर, सामान्य साधारण छोरी सती सामका ती वाया लगादिनो. गरीब श्रीमंतेर दरी दूर करन सामाजिक क्रांतिर सुरुवात घरेमायीती किदो. ये वातेपरती क्रांतीकारी सेवालाल बापूर समाजक्रांती हमनेन मालमवच.



*7.राजकीय क्रांती :*
आज क्रांतीकारी सेवादास महाराज निर्माण किदो जकोण पंचायतराज, नसाब,नायकीर खूप आवश्यकता छ. जर गोरुरो राज लायेर वीय तो सेवाभायार राजकीय विचारधारार कास, अवलंबन करनू आवश्यक छ. आजेर घडींम जे जे सरकार शासन राज्य कररोच  ये से वातेर सूत्रधार क्रांतीकारी सेवालाल छ.  गोर बंजारार न्याय व्यवस्थार अभ्यास करण डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना लक  नाको. इ  खरवात छ. मंजे राज्यकीय क्रांतिर चिंगारीर शुरुवात बापू सेवालाल किदोच. राज्यकीय भविष्यवाणी बी बापू करगोच.

*“ सैया मराठारो राज*

*मराठान जाये*

*वोरेबाद…..*

*नागपुरेम धोळो झेंडा फडकाये”*



वजिक येक वात केगोच सेवाभाया

*रंडीरो राज आये*

सरकार राज्य करिय केगोच बापू येरो अनुभव पगला पगलाम वेरोच



*8.आर्थिक –व्यावसायिक क्रांती  :*
महाराष्ट्रेम रायगढ जिल्हाम उरण तालुकाम आज भी सेवा नामेरो तान्डो छ. वोत सेवा पोर्ट नामेरो बंदरगाह वेतो.आज वोरो नामकरण वेताणी जवाहरलाल नेहरू पोर्ट  ट्रस्ट छ.येज बंदरगाहर वापर करताणी सेवाभाया परदेशेम व्यापार करतोतो. लमाण बंजारा सोतार लाको बळद, गावडी लेनताणी असफजहां सोबत उत्तर दिशाती दक्षिण भारतेम आवगे. सेवाभायार अनुयायी येज काळेंम मुगल सैनिकेन अन्नधान्य पुरातेते. गावडीर पुटेपर   नुणेर गोणी मेलन  व्यवसाय करतेते.



*9.दिलीर लढाई  :*
क्रांतीवीर, क्रांतिकारी सेवालाल  महाराज दिल्लीर नवाब गुलामखाने  सोबत  हापा, पुरा,लखु खेतावत  अन तिला कारभारी असे फक्त तेरा शिलेदार सोबत लेन लढाई लढो अन लढाई जीत लीदो. भारतेर स्वतंत्रेर जाहीर नामा क्रांतीकारी सेवाभायाच कीदोच. वो वेळेस ओर सोबत उमाजी नाईक अन तंट्या भिलेसरीक  लडाऊ सैनिक वेते.



*10.हेद्राबादेर  लढाई   :*
१७६४ सालेम हेदराबादेर निजामखाने सामू  सेवाभाया जारोतो जना, निम गामेर भिल गराश्यान चोरलेगेते वोरवास निजामेर भिलेती लढन गराश्यान छडालीदो. सेवाभायार हजारो गावडी गदेघाटेम  नाक दिनेते जना निजामेती लढाई रमन वोन चरेनेम लायो. जना निजाम खान सेवाभायान लदेणी करेन, व्यवसाय करेन परवानगी देनाकोतो. १७५८ वर्षेकनेती तो १७७० वर्षेताणी २९ राज्येम छोटी-मोठी २९ लडाई सेवाभाया किदोच. सेवाभाया अन्याये सारू लढन सूरवीर क्रांतिवीर छ करन इतिहास तैयार वेगो.



*11.सामाजिक तत्वज्ञानेर क्रांती :*



सद्गुरू सेवाभायार ५१ अमर बोल छ. २७९ वर्षेर अंगाडी केमेलो जकोण  बोल, तत्वज्ञान अन भविष्यवाणी खरी वेगीच. समाजेर लोकसंख्यानुसार  अनुमान सेवा भाया किदोतो.



रपिया कटोरो पाणी वकजाये
रपियार १३ चणा वकिये
. सोनेर सिंग वेजाय



*12.परीवर्तनेर क्रांती :*
जाणजो – छाणजो – पचज माणजो

असे परिवर्तनवादी विचार सेवाभाया पेरगोच. जर तमार बुद्धीन पटीये, मन (कळजो) हाव किये उज काम करो केगो .येज वातेर, विचारेर  प्रचार अन प्रसार सेवालाल बापु तांडे तांडेम करतोतो.

जे गोर बंजारा भायीभेनेन सोतारो हक्क, अधिकार, मालम छेणी, कर्तव्य कळो कोणी वोदून सेवाभाया कच



*“रोयेती राज मळेनी*

*जल्दी धासेती  दाडो आटपेनी*

*कल्लोळ करो……*

*केसुला मोरीये”*



येकेजाग आवो. बेसो आपणो हक्क, अधिकार मळायेसारू बापू मळाव भरायतो. से गोरून येकजाग लायेरो   महत्वपूर्ण कार्य बापू सेवाभाया किदो. एकता दकाळेसारू बापू केतोतो.



*“नंगारारे घोरेम*

      *रीजो गोरमाटी”*



*13.वैश्विक क्रांती :*
दनियाम हजारो क्रांतीकारी जन्म लिदेच पण ऐकमेव क्रांतीकारी सेवाभाया इ वैश्विक क्रांतीरो निर्माता छ. धर्म – अधर्म, सत्य-असत्य, समता-स्वातंत्र्य येरो विचार पेलो बापू सेवालालेर मातेम आयोच, सेवाभाया कळजेर गाठेकनेती केतोतो

*“भुकेन बाटी,*

*अन मुयेन मटी”*

मळेन चाय. भूक तरस ओळखतू आयेनचाये, ये मानवतावादेर अनेक शास्त्रज्ञ अभ्यास किदे.

आजेर घडींम कररेच. सेवाभाया ये मानवतार वात  सेकडो वर्षेर आंगाडी केगोच.



*“किडी मुंगीन सायीवेस*

*खुटा मुंगरीन सायीवेस”*



येकलेसारू न मांगता सेज जीतरप जनावर अन माणसप्राणीसारू   प्रार्थना करन चलोगो इज छ सेवाभायार वैश्विक क्रांती.



*14.धार्मिक क्रांती :*
क्रांतीकारी सेवालाल गोरधरम, गोर वहीवाट, गोरवटेर सुरुवात किदो छ जन्मभर कुंवारो रेगो. गोरुसारू वाया कोनी  किदो, तांडे-तांडेम जानताणी गावण्या, भजन्यान केनताणी मानवताधरम मंजेच गोर धरम छ. यी सिकवाडी गोरून दिनो. हमार बोलीभाषार  गोरबोलीर लिपी छेनी तरी गोरसंस्कृती जिवंत रकाडेर खूप मोटो कार्य सेवाभाया किदोच. गोर क्रांतिर ध्यास लेलदोतो.



*15.विज्ञानेर क्रांती  :*
२७९ वर्षेर अंगाडी सेवाभायार दूरदृष्ट्री   यी विज्ञानेपर
आधारित  वेती. अंधश्रद्धान सेवा भाया जागा कोनी दिनो फक्त कायीसेक   पाखंडी लोक बापून भगत भोपा बणानाके. कोर विचारधारार  अविचारी अंधश्रद्धार ठेकेदार विज्ञानेर बाजू मांडे कोनी. क्रांतीकारी सेवाभायार बोल से गोर बंजारान मालम छ. सेवादास महाराज केतोतो.



*“ केनी भजो मत*

*पूजो मत”*



*16.युद्धनीती युद्धकला :*
युद्धनीती अन युद्धकला माई सेवाभाया पारंगत अन निपुण वेतो. शत्रून  कु हरायेरो येरो अभ्यास बापू लडाईर पेलो करतोतो. कमी सैनिक सोबतीर वापर करण जीत हासील करतोतो. वेळप्रसंगेपर  गोधन गावडीर वापर करतोतो. ऐकवणा छत्रपती शिवाजी महाराज मुगल बादशाह सोबत युद्ध लडाई कररोतो शिवाजी महाराजेकन सैनिक मावळा कमी पड गेते वो वेळेस सेवाभायार सेनापती बापूर युद्धकलार मदत शिवाजीन दिने हजारो गावडीर सिंगेन गोंडा- टेंभा बांधन शत्रुर दिशान गावडी हकाल दिने.  आंगारेर सळगतो लुडो वजाळो देकन सत्रूर सैनिक धासगे यी येक ऐतिहासीक युद्धकलार उदाहरण आपणे मुंडीयाग छ.



*17.हजर जवाबी सेवाभाया :*
जत जत तान्डो लदेणी लादिये वोतर निसरगेर संपती साधन, मार गोरूर माल्कीर छ अन ये  अधिकार तान्डेर छ. तम भारेर चोर कून छो. तान्डेम रेयेवाळे गोरुकनेती घरपट्टी, महसूल कोईज मांग सकेनी असी, डरकाळी सिंहगर्जना करेवाळो इंग्रेजेन सडेतोड उत्तर देयेवाळो बापू खरो क्रांतीर मशाल छ. इंग्रज सेन गुलाम बणानाके पण गोरून गुलाम बना सके कोनी.

निजाम दरबारेम गोरूर रक्षण वेयेनचाय, स्वातंत्र टिकन रेयेनचाय ये वातेसारू निजामेन ठनकान केनाको रसद पुरायेर काम बंद करदिवू  असे प्रकारेर सेवा भाया हजर जबाबी वेतो.

आंगेर  आयेवाळे काळेम आंगेर पिढीर हातेम तान्डेरो कारभार देयेर वीयेतो, क्रांतिकारी, क्रांतिसिंह, क्रांतिवीर सेवाभायार विचार तांडे तांडेम पुचायेन चाय यी काम आपण सेरोच छ. आपणे समोर भगत भोपा सेवाभाया चायनी, हातेम तलवार लेन लढेवाळो शुरवीर क्रांतीकारी  सेवालाल चावच



*18. समाप्ती :*
जीवन जगेर जीवनमूल्य देयेवाळो, विश्वशांतीरो दूत अन वैश्विक कल्याणकारी विचारेर पेरणी करेवाळो, मानवतावादेर संकल्पना  दनियाम लायेवाळो सदगुरु सेवालाल महाराज गोर अन कोर समाजेर खरो आदर्श ठरच.

सेवालाल बापून जसो  संत काचा  वसोज वू येक  महान योध्धा वेतो. अनेक राजा बादशाह सोबत लढाई लढन जीत हासील किदो. अकबरअली बादशाहन भी हरान नामोहरन  कर नाको, येरो इतिहास आज भी जीवतो छ.

आखरी *२ जानेवारी १७७३* सालेम यवतमाळेमायीर दिग्रस तालुकाम रुईगढ ये तान्डेम क्रांतीकारी सेवाभायार जीवनज्योत समागी. पण सेवाभायार इच्छानुसार पोहरागडेम समाधी बणीछ. करनच पोहरागडेन गोर बंजारार काशी काचा.



बापूर महत्वेर बोल

*सोतातीज सोतारो आचोबला वच!!!*



धन्यवाद….



*जै सेवालाल          जै गोर*

वसंतराव नाईक जीवनयात्रा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा
1 जुलै 1913 : यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म.
1933 : नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
1937 : मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण.
1940 : नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्तीर्ण.
1941 : प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख हयांच्या बरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसायास प्रारंभ.
पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार.
त्यांच्या प्रयत्नांमुळे व तळमळीमुळे त्यांचे स्वत:चे गाव ‘गहुली’ हे
आदर्श गाव बनले.
6 जुलै 1941 : प्रतिष्ठित ब्राम्हण घराण्यातील कु. वत्सला घाटे यांच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरजातीय असल्यामुळे त्यांच्या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्यांना वाळीत देखील टाकण्यात आले.
1946 : पुसद नगरपालिकेच अध्यक्ष म्हणून निवड. जुन्या मध्यप्रदेश राज्यात उपमंत्री म्हणून 1952 मध्ये नियुत्की होईपर्यत याच पदावर होते. हया अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.
1950 : पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष.
1951 : विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्य.
1952 : पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती.
हयाच काळात मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
मध्यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्यक्ष व मध्यप्रदेश सरकारच्या मेट्रिक समितीचे अध्यक्ष होते.
1956 : राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार, कृषी, दुगधव्यवसाय या खात्यांचे मंत्री म्हणून नियुक्ती.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासून सदस्य.
1957 : सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुस-यांदा निवड झाली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून नियुक्ती.
इंडिया कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल फायनान्स सोसायटीचे सभासद म्हणून निवड.
1958 : जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश व जपानला भेट, टोकीयो येथे एफ.ए.ओ.च्याबैठकांना हजर.
1959 : पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्थापना. चिनी सरकारच्या शेतकी संघटनेच्या निमंत्रणावरुन चीनला भेट.
1960 : महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती. हया वेळी शासनाने महत्वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीच
ा कायदा संमत केला.
आपल्या मंत्रीपदाच्या कारकीर्दित त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले व महाराष्ट्रात पंचायती राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
1962 : सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्हातील पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होऊन पुन्हा महसूल मंत्री म्हणून नियुक्ती आणि मुख्यमंत्री होईपर्यत हेच खाते त्यांच्याकडे राहिले.
5 डिसेंबर 1963 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1964 : युगोस्लाव्हियाचा दौरा.
1965 :1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन अॅकॅडमी ऑफ लेटर्स) संस्थेचे उद्घाटन.
भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्टेंबरला मुंबईत स्फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्यामुळे महाराष्ट्रात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्दसज्जतेसाठी महाराष्ट्राचा दौरा केला.
शेती उत्पादनाच्या नव्या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हांचा दौरा.
1966 : अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतक-यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळी जिल्हयांत झंझावती दौरा.
1967 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुस-यांदा एकमताने निवड.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967)
1970 : अमेरिकी शासनाच्या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपियदेशांना भेटी.
1972 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली.
महाराष्ट्रात गंभीर स्वरुपाचा दुष्कह पडला होता. राज्यातील नऊ जिल्हांतील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा होता; प्रत्येक जिल्हयात फिरुन त्यांनी दुष्काळी कामाला जोराने चालना दिली.
20 फेब्रु 1975 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
12 मार्च 1977 : वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
18 ऑगस्ट 1979 : सिंगापुर येथे 66 व्या वर्षी निधन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय सेवालाल जय गोर धर्म जय वसंतराव नाईक साहेब*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻।

संत सेवालाल महाराज का इतिहास


संत सेवालाल महाराज का जन्म 15 फेबुवारी 1739 के दिन गोलार डोडी तांडा ता.गुंती, जि.अनंतपुर (आंध्रप्रदेश) में हुआ ऐसा मना गया है. बंजारा समाज के महान तपसी भगवान संत सेवालाल महाराज अन्नपढ़ भटक्या जाती के संत गौरबंजारा समाज के मार्गदर्शक, समाज सुधारक, क्रांतिकारी भगवंत थे.बंजारा समाज के एक गाव में पशुपालन कुटुंब से पिता भीमा नायक रामावत और माता धर्मनी के पेट से जन्म हुआ है.
बंजारा समाज के कुलदैवत संत सेवालाल महाराज सत्यपुरुष और पराक्रमी महात्मा हो कर गये. बंजारा समाज के संत सेवालाल महाराज दिली के नवाब गुलाबखान आगे नहीं झुके और उनकी सरथ को नहीं माने युद्ध में गुलाबखान का पराभव होने के बाद उसके 9313 सैनिको को मौत की घाट उतारे इस सैनिको मरनेवाले शूरवीर पराकर्मी योद्धा बंदु,पूरा,उमला,हाप्पा,वाघु,खेमा, नाथा और स्वयंम बंजारा भगवंत सेवालाल महाराज भी थे.
दिली नवाबा का पराभव करने के बाद सेवाभाया ने दिली का राज्य जित गये. सेवालाल ने ऐसी घटनाओं का कारनामा समाज के आगे प्रेरणादायक घटना थी . बंजारा समाज के तरुण लड़को लिए अनिष्ट अघोरी दह्शतवादी समूह का नास करनेवाले पराकर्मी शुर युद्या थे.
ऐसी सन्देश देनेवाले संत सेवालाल महाराज सामाजिक कार्य करने वाले सेवालाल महाराज का नाम आगे आता है. संत सेवालाल महाराज में अपनी बंजारा बोलीभासे में उपदेश किया है.
अठराव्या शतक में राजसता स्थिर नहीं थी उसके कारन बंजारा समाज के लोगो ने लदनी लादाने का कम मिलने की ग्यारंटी नहीं थी कही लोग उपासमार की वजसे गुन्हा करने लगे कई लोगो चोरी करने लगे. संत सेवालाल महाराज ने चोरी करने वाले के लिए महाराज ने कहा की हम मेहनत करनेवाले है गुन्हेगारी करने वाले लोगो नहीं. इस से बंजारा समाज की बज्नामी हो रही है.
संत सेवालाल महाराज उपदेश करते हुए –
करिय चिर खाय कोरी, हात आये हथकड़ी
पगेमाई पड़ीये बड़ी, डोरी डोरी हिडिये
बंजारा समाज में जात पंचायत थी गौरगरीब को न्याय देने का कम तांडा के नाइक करते थे, फिर नाइक आदमी को न्याय देने का कम करता था. उसके बाद नाइक अपना स्वार्थ का कम करता था. आदमी का सत्य ही धर्म है.आदमी ने न्याय से रहना चाहिए सत्य के सामने गरीब और-श्रीमंत का भेदभाव
नहीं जिस किसी ने गरीब पर अन्याय किया है उसे उसकी सजा मिलनी चाहिए. उसे आदमी बनकर जीने का कोई तरीका नहीं उसे के बाद सेवालाल महाराज अपनी बंजारा भाषा में बोलते थे |
गौर गरीबेन दाडन खाय
साडी पीडी नरकेन जाय
आरे वनशेर दिवो कोणी रिय
गौर गरीब को तकलीफ देने वाले का भी बला नहीं होगा और उनका वंश का दिप लगाने वाले नहीं रहेगे  संत सेवालाल महाराज कहा ते

बंजारा समाज एक जगा से दूसरी जगा घुमंते थे एसे लगता की बंजारा समाज का कभी भी विकाश नहीं होगा क्यू की बंजारा समाज जंगल रनमाल घुमते थे ते इस लिए बंजारा समाज की प्रगति नहीं होने वाली थी | समाज में परिवर्तन लाने के लिए पढाई करनी जरुरी है समाज की वैचारिकता बदली है.
बंजारा समाज में देवी देवताओ पूजा की जाती है उस समय बलि देने की प्रथा इस समाज में इस समाज का रीती रिवाज में जन्म हो, मुत्यु हो,सन हो या त्यौहार हो, संस्कार विधि, विवाह हो कोनसा ही कार्यकर्म हो हार पर बलि देने की प्रथा है.संत सेवालाल महाराज ने बलि देने की प्रथा बंद करने के लिए जीवनभर पर्यत किया संत सेवालाल महाराज ने लोगो को कहा की “ कण कण में भगवान का अंश रहता है.एक जीव ने दुसरे जीव को मरने का यह आदमी का हक़ नहीं वह जगली जेसे है.
संत सेवालाल महाराज स्वंयं शाकाहारी थे. अभी भी ( जिल्हा वाशिम  ) यह समाधी के पास गुल का प्रसाद चडाया जाता है संत सेवालाल महाराज एक अहिंसा वादी थे समाज में भगवान को प्रसन करने के लिए पाच हज़ार बकरे काटे जाते है. यह प्रथा बंद करने के लिए में भी देव का भक्त हु भगवन को प्रश करने के लिए एसा  विचार समाज के सामने कहकर हिसे से दूर रहने का आवाहन किया है.भक्त के लिए भजन,कीर्तन ,संस्तंग अधिक महत्त्व दिया गया है.उसे बाद नंगारा थाली भजन, गाने से समाज की अवाड का निर्माण किया  गया है. आज के दिन हर तांडा में भजनी मडली है.हर ठिकान पर संस्थानग हो ते है .लोकसेवा ही कठिन तपस्या है. जो अदमी दुसरो के हित का सोचते है वह आदमी सबसे अच्छा है. बंजारा समाज का सुरशित तरुण हो संधू के रूप में जन जाग्रति करने के लिए संत सेवालाल महाराज ने अपनी बोली भाषा में उपदेश करते थे.
सत्य भगत हिंव्य, देवलेर पूजा करीय
कवलपटा हातेम लिय, तमेंनन
गोरमटीन वाचन वताय
नविन पीडी में बंजारा समाज में तरुण तांडयातांडयात जाने के बाद लोगो पड़ाई के धड़े देनी की जरुरत थी समाज में अनिष्ट रूडी नष्ठ करने का जेसे धारू पिने का जुगार खेलना ,चोरी करना ये सब धंदे बंद करने के लिए संत सेवालाल महाराज उपदेश देते थे.
केसुला न गुण गोर मोर जाय
बंजारा जात में सत्य,अहिसा ,न्याय ,मनुष्य जीवन में अभी भी समाज में आदर्श निर्माण है.


क्रांतीकारी सेवालाल महाराज जी के कार्य और उनके विचार-*

*क्रांतीकारी  सेवालाल महाराज जी के कार्य और उनके विचार-* *क्रांतीकारी सेवालाल* महाराज ये विषयेपर  निबंध लक्तूवणा  आकलन, आवलोकन आणि सिं...